निसर्गातील प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमतरता असतेच. याचा अर्थ कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही व्यक्ती ही परिपुर्ण नसतेच...!! गुलाबाचं फूल सुंदर असते, पण सोबत टोचणारे काटेदेखील असतात. त्याचप्रमाणे कोणतीही व्यक्ती ही पुर्णपणे चांगली किंवा पुर्णपणे वाईटही नसते. नाण्याच्या दोन बाजू असतात हे प्रत्येकालाच ठाऊक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा व्यक्तीमध्ये काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी असतात.

-Ritu Patil

Marathi Thought by Ritu Patil : 111769032

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now