Quotes by मच्छिंद्र माळी in Bitesapp read free

मच्छिंद्र माळी

मच्छिंद्र माळी

@machhindramali4455
(20)

Let me recommend you this application, I am using world's best Fiction Novels App Matrubharti!

Get it at
https://apps.matrubharti.com

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

बोधकथा
-------------------
खालील चित्र आयुष्याचा आरसा आहे.

मार्मिक व आकलनीय आहे.

चित्रातील हत्ती पूर्वजन्माचे कर्म आहे

विहीरीतील साप भविष्यातील कर्म आहे

झाडाच्या फांद्या वर्तमान जीवन आहे


पांढरा उंदीर दिवस आणि काळा उंदीर रात्र बनून फांदी कुरतडत आहेत

फांदीवर लटकलेले मधाचे पोळे सांसारिक मोहमाया आहे

अश्या परिस्थितीत परमेश्वर मदतीचा हात पुढे करुन मनुष्याला वाचवू पाहात आहे

पण मनुष्य पोळ्यातुन गळणारे मध चाखण्यात इतका मग्न आहे की पुढे येणारे संकट आणि परमेश्वराने पुढे केलेला मदतीचा हात या कडे त्याचे अजीबात लक्ष नाही .

🍀तात्पर्य -- आजच्या युगात परमेश्वरसुध्दा मनुष्याची मदत करु ईच्छित असेल तरी सुद्धा मनुष्य तिकडे लक्ष देत नाही

Read More

*बाप जिवंत असेपर्यंत मुलगी हक्काने आई-वडिलांच्या घरी येते आणि घरात राहण्याचा हट्टही करते आणि कुणी काही बोलले तरी ते आपल्या बापाचे घर असल्याचे ठामपणे सांगत असते. पण वडिलांचा मृत्यू आणि मुलगी येताच ती इतक्या मोठ्याने रडते की सर्व नातेवाईकांना समजते की मुलगी आली आहे.*
*आणि त्या दिवशी ती मुलगी तिची हिंमत गमावते, कारण त्या दिवशी फक्त तिचे वडीलच नाही तर तिची हिम्मतही मरते.*
*तुम्हाला हेही कळले असेल की वडिलांच्या निधनानंतर मुलीने कधीही भावाच्या आणि वहिनीच्या घरी जाण्याचा हट्ट केला नाही जसे ती तिच्या वडिलांच्या काळात करत असे, तिला जे दिले जाते ते तिने खाल्ले, जे काही घातले ते घातले. तिला देण्यात आले कारण जोपर्यंत तिचे वडील होते तोपर्यंत सर्व काही ठीक होते हे तिला चांगलेच माहीत आहे.*
*पुढे लिहिण्याचे धाडस माझ्यात नाही, मला एवढेच सांगायचे आहे की, वडिलांसाठी मुलगी हाच त्याचा जीव असतो, पण ते कधीच बोलत नाहीत, आणि मुलीसाठी जगातील सर्वात मोठे धैर्य आणि अभिमान वडिलांकडे असतो, पण मुलगी देखील हे कधीच बोलत नाही.*
*बाप आणि मुलीचे प्रेम समुद्रापेक्षाही खोल आहे. 🌷❣️*

Read More

रामचंद्रा तुझा वियोग । ऐसा नको रे प्रसंग।
तुजकारणॆ सर्व संग । त्यक्त केला ॥

–– रामाचा दास स. रामदास––

समर्थांनी आपल्या ब्रह्मचर्याश्रमात लिहिलेले हे काव्य आहे.

काव्य कसले, त्यांच्या जिवीचे आर्तच आहे! डोळ्यात टचकन पाणी यावे इतकी तरलता या दोन ओळींमध्ये समर्थांनी ओतली आहे!

. कल्पना करा! एक १२ वर्षाचे मूल आई ,वडील, भावंडे, मित्र, नातेवाईक सर्वांना सोडून घराबाहेर पडले आहे! एकटेच! सोबत अन्य कुणी नाही!
. खेळायला कुणी नाही, जेवण करून प्रेमाने वाढायला कुणी नाही, पायात काटा घुसला तर काढायला कुणी नाही, ताप आला तर सेवा करायला कुणी नाही, रात्री थंडी पडली तर अंगावर प्रेमाने पांघरूण घालायला कुणी नाही, कौतुक करायला कुणी नाही, प्रेमाने कुशीत घेऊन मायेची ऊब देणारे कुणी नाही...

अशा परिस्थितीत समर्थांना आधार होता तो फ़क्त एका रामाचा! म्हणून अगदी कळवळून ते रामाला प्रार्थना करत आहेत! अरे रामा! तू तरी माझ्या आयुष्यातून जाऊ नकोस रे! तुच जर गेलास ना, तर मला कुणीच नाही रे! फ़क्त तुच एक माझ्या जिवीचा विसावा आहेस! तुझ्यासाठी मी या सर्वाचा त्याग करून आलेलो आहे रे! तुच गेलास तर मी कुणाकडे पाहू? नकोच! असा प्रसंगच तू माझ्यावर आणू नकोस!

*मी तुझा दास आहे, मला सांभाळ रे रामा!*


🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺

Read More

*आज गुढीपाडवा अर्थात हिंदुंचे नवीन वर्ष.. सृष्टीच्या निर्मितीचा दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदा..*
*हिंदुंनो आजचा दिवस अनन्य महत्वाचा. आपल्या दारासमोर हिंदु धर्म संस्कृतीची पारंपारीक गुढी उभारुन नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करा. आपले हे सण परंपरा, संस्कृती बंद पडावी म्हणून बरेच नास्तिक पुरोगामी हिंदुविरोधी अवलादी तुमचा बुद्धीभेद करायचा प्रयत्न करतील त्यांना बळी पडू नका. आणी विषय भगव्या ध्वजाचा तर हा ध्वज ३६५ दिवस घरावर हवाच पण उद्या गुढी उभारणं महत्वाचं..*
*सर्व हिंदुंना नवीन वर्षाच्या खुप शुभेच्छा........*
*।।जय श्रीराम।।*
🙏🙏🙏🙏🙏

Read More

शुभ सकाळ !
पोलीस तपास आणि अपद्ग्रस्त पत्नीचे उत्तर....

ओम नमः शिवाय 🙏🏼
वानरराज के अंत:करणं में जाग उठी शिवभक्ती !

उद्बोधक कथा !