गणेशोत्सव हा केवळ सण नसून तो मालवणी माणसांच्या जीवाभावचा विषय आहे....हे उद्गार एकदम खरे आहेत. कारण गणपती हा सर्वांचाच लाडका व आवडता सण आहेमालवणी माणूस गरीब असो की श्रीमंत, सरकारी नोकरीत असो की प्रायव्हेट कंपनीत असो, रजा मिळाली किंवा नाही मिळाली तरी सुद्धा गणपतीसाठी धावत पळत कोकण रेल्वेने किंवा ए स टी ने सुद्धा गावी जातात. कारण गावच्या ओढी ने गावच्या गणपतीसाठी प्रत्येक माणूस नक्की जातोच. गणपतीच्या वेळी आपला कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेला व हिरवागार असतो. त्यामुळे सगळी कडे आनंदी उत्साही वातावरण असते.

Marathi Religious by Sayali Warik : 111897387
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now