द्वेष आणि ईर्षा ही अशी गोष्ट आहे,जी एखाद्याच्या मनात तुमच्या विषयी निर्माण झाली तर जेवढे तुम्ही त्यांच्याशी चांगले वागाल तेवढी ती त्यांच्या मनात वाढत जाईल, कालौघात जेव्हा कधी सद्बुद्धी व विवेकाच प्राबल्य त्यांच्यात वाढेल तेव्हाच ह्या गोष्टी त्यांच्या मनातून जातील.